<?xml version="1.0" encoding="utf-8" ?>
<?xml-stylesheet type="text/xsl" href="RSS_xslt_style.asp" version="1.0" ?>
<rss version="2.0" xmlns:WebWizForums="https://syndication.webwiz.co.uk/rss_namespace/">
 <channel>
  <title>India trekking forum - Sahyadri : Ratangad to harishchandragad via Katrabai</title>
  <link>http://trekshitiz.com/discussionboard/</link>
  <description><![CDATA[This is an XML content feed of; India trekking forum - Sahyadri : Monsoon Trekking  : Ratangad to harishchandragad via Katrabai]]></description>
  <copyright>Copyright (c) 2006-2013 Web Wiz Forums - All Rights Reserved.</copyright>
  <pubDate>Fri, 08 May 2026 07:02:11 +0000</pubDate>
  <lastBuildDate>Wed, 25 Mar 2020 20:48:17 +0000</lastBuildDate>
  <docs>https://blogs.law.harvard.edu/tech/rss</docs>
  <generator>Web Wiz Forums 11.03</generator>
  <ttl>360</ttl>
  <WebWizForums:feedURL>http://trekshitiz.com/discussionboard/RSS_post_feed.asp?TID=376</WebWizForums:feedURL>
  <image>
   <title><![CDATA[India trekking forum - Sahyadri]]></title>
   <url>http://trekshitiz.com/discussionboard/forum_images/web_wiz_forums.png</url>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/</link>
  </image>
  <item>
   <title><![CDATA[Ratangad to harishchandragad via Katrabai :    &#224;&#164;&#176;&#224;&#164;&#164;&#224;&#164;&#168;&#224;&#164;&#8212;&#224;&#164;&#161; &#224;&#164;&#164;&#224;&#165;&#8225; &#224;...]]></title>
   <link>http://trekshitiz.com/discussionboard/ratangad-to-harishchandragad-via-katrabai_topic376_post671.html#671</link>
   <description>
    <![CDATA[<strong>Author:</strong> <a href="http://trekshitiz.com/discussionboard/member_profile.asp?PF=407">Shreyas Pethe</a><br /><strong>Subject:</strong> 376<br /><strong>Posted:</strong> 25&nbsp;Mar&nbsp;2020 at 8:48pm<br /><br /><p ="Ms&#111;normal" style="text-indent:.5in"><span style="font-size:14.0pt;  line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p>&nbsp;</o:p></span></p><p ="Ms&#111;normal" style="text-indent:.5in"><span lang="MR" style="font-size:  14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-spacerun:yes">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>रतनगड तेहरिश्चंद्रगड व्हाया कात्राबाईची खिंड </span><span style="font-size:14.0pt;  line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal" style="text-indent:.5in"><span lang="MR" style="font-size:  14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;">ट्रेक क्षितीजच्यावेळापत्रकाप्रमाणे राहुल दादा ट्रेक लीडर होता, त्यामुळे त्याच्या नेहमीच्याप्रथेप्रमाणे दोन दिवस आपल्यासोबत <span style="mso-spacerun:yes">&nbsp;</span>कोण कोणसाथीदार आहेत याबाबत त्याने मौनच बाळगले होते. शुक्रवारी सकाळी महाशिवरात्रीच्यामुहूर्तावर </span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;font-family:  &quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;">whats app <span lang="MR">ग्रूप बनवला गेला<span style="mso-spacerun:yes">&nbsp; </span>व संध्याकाळी मी , प्रथमेश व अश्विनी (हात पायापडून तयार केलेली) डोंबिवलीकडे निघालो. रात्री अश्विनीकडे काकूंच्या हातच्या कढीआणि भाताने मजा आली. लगेच टिळक पुतळ्याकडे निघालो.<span style="mso-spacerun:yes">&nbsp; </span>संजय काका, विराज , उमेश टाटा करायला आलेचहोते. फॉर्म भरून बॅग व्यवस्थित ठेऊन रतनवाडीच्या प्रवासाला सुरुवात झाली.<span style="mso-spacerun:yes">&nbsp; </span>जाताना ऑगस्टिन ला घेऊन पुढे निघालो. </span><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal" style="text-indent:.5in"><span lang="MR" style="font-size:  14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;">कसाऱ्याच्या अलीकडेनेहमीप्रमाणे एक कट मारून गाडी पुढे निघाली. रतनवाडीच्या <span style="mso-spacerun:yes">&nbsp;</span>रस्त्याचे काम चालू असल्याने <span style="mso-spacerun:yes">&nbsp;</span>रस्ता खराब होता, <span style="mso-spacerun:yes">&nbsp;</span>अशाही रस्त्यावरून काकांनी गाडी खूप व्यवस्थितहाताळली. पहाटे पाच च्या सुमारास रतनवाडी मध्ये दाखल झालो. गाडीतच एक झोप काढून नाश्ताव इतर कामासाठी मार्गस्थ झालो. कालच महाशिवरात्र झाल्याने पुरातन अशा अमृतेश्वरमंदिराच्या बाजूला स्टॉल्सची गर्दी होती. काही वेळातच मंदिरात काकडा आरती, भजनचालू झाले. आम्ही जेथे थांबलो होतो काकांनी तेथेच शेकोटी लावली होती. सर्वकार्यक्रम आटोपून गरमागरम पोहे पोटात ढकलले. शांत वाटलं. </span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal" style="text-indent:.5in"><span lang="MR" style="font-size:  14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;">सोबत आनंद असल्यानेत्याची फोटोग्राफी चालू झाली होती. आम्ही काहीजण रतनवाडी मध्ये पहिल्यांदाच आलोहोतो. म्हणून राहुलची परवानगी घेऊन अमृतेश्वर मंदिराकडे<span style="mso-spacerun:yes">&nbsp; </span>निघालो.<span style="mso-spacerun:yes">&nbsp;</span>मंदिर अप्रतिम आहे. कलाकुसर नक्षीकाम गाभाऱ्यातील शांतता मन प्रफुल्लितकरते. प्रवेशद्वारापाशी एका मोठया विरगळीचा वापर आधारासाठी केलेला दिसतो. मंदिरपाहून झाल्यावर काऊंट घेऊन लगेचच रतनगडाकडे कूच केले. वाटेतच सुंदर पुष्करणीहीपहिली. अप्रतिम दगडांची रचना, आतमधील<span style="mso-spacerun:yes">&nbsp;</span>कोनाड्यातील मूर्ती<span style="mso-spacerun:yes">&nbsp; </span>मनात घर करतात.साडे सातच्या सुमारास आम्ही धरणाच्या बाजूने थंड वातावरणात आमची आगेकूच सुरु होती.मुबलक पाणी साठ्यामुळे परिसर समृध्द जाणवत होता. या धरणाच्या कडेलाच वेटोळे करूनसर्वांच्या ओळखी करून देण्यात आल्या. बरेच नवीन सदस्य होते ट्रेकला</span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;">.<span lang="MR"> “मजा येणार होती” हे लक्षात आलं .</span><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>हिरव्यागारसदाहरित जंगलातून आमचा प्रवास सुरु झाला. हळू हळू ऊन वाढत होतं. सावलीतून बाहेरआल्यावर ते जाणवत होतं .<span style="mso-spacerun:yes">&nbsp; </span>पहिली चढाई दमछाककरणारीच असते. नंतर शरीराला त्याची सवय होते. अशा छान सदाहरित कळसूबाई –हरिश्चंद्र अभयारण्यातून आमची वाटचाल चालू होती. या वाटेवरूनच उजवीकडे आम्ही रतनगडाकडेवळलो. सरळ जाणाऱ्या वाटेवर जायला आम्हाला रतनगड बघून मग यायचे होते. पुन्हा एकछानशी चढाई केल्यावर शिड्यांची वाट लागली.वनविभागाने लावलेल्या शिड्या आमची वाटपहात होत्या.कडेने पायऱ्याही होत्या पण त्या सुस्थितीत नव्हत्या.सर्वानीशिड्यांवरून हळूहळू प्रवेशद्वार गाठले.एका सुंदर गजाननाच्या मूर्तीने आमचे स्वागतकेले.अर्धवट उभी,मांड्या दुमडलेली मूर्ती आकर्षक आहे.प्रवेशद्वारातून उजवीकडे वळूनसरळ आम्ही एका मोठया गुहेत थांबलो.लिंबू सरबताने क्षीण कमी झाला.</span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal" style="text-indent:.5in"><span lang="MR" style="font-size:  14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;">ऑगस्टिन आणि तन्मयनेयाआधी किल्ला पहिला असल्याने आमच्या बॅगांची माकडांपासून वाचविण्यासाठी त्यांनातिथेच थांबवून आम्ही गडप्रदक्षिणा करण्यासाठी निघालो.जिथून किल्ल्यावर प्रवेश केलाहोता,तिथूनच डावीकडे असलेल्या प्रवेशद्वाराने माचीवर आलो.या दारावरही रिद्धीसिद्धीसह गणेश आणि इतर दोन-तीन शिल्पे कोरलेली आढळतात.पुढे माचीवरून आजोबाचा डोंगर, माहुलीचा किल्ला नजरेत सामावतो.समोरच्या अजस्त्र सुळक्याचे आणि दरीनेसह्याद्रीची कणखरता, भव्यता, जाणवते.मध्ये एक सेल्फी व्हायरल झाला होता,तो इथेचकाढला होता,राहुलने पुस्ती जोडली.इथून मागे वळल्यावर एक पडका बुरुज नजरेत येतो,रचना अतिशय सुंदर आहे. लागूनच एक पाण्याचे टाके आढळते. इथून उजवीकडे उतरत्यापाण्याची टाक्यांची रचना लक्ष वेधून घेते.इथेच एका सर्पराजाने दर्शन दिले.</span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>उजवीकडेचालत गेल्यावर आपण साम्रद गावाकडे जाणाऱ्या कोकण दरवाजाकडे येतो.पायवाट खूपच भग्नअवस्थेत आहे.याच रस्त्याने पुढे एक भुयारी टाक्यातील पाण्याचा आस्वाद घेऊननेढ्याकडे निघालो. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या नेढ्याचे मला नेहमी अप्रूप वाटते.नेढ्यात शांतपणे बसून खूप मोठा परिसर नजरेत येतो.कळसूबाई वरील मंदिरही पाहायलामिळालं. गार वारा अंगावर घेऊन समोरील पायवाटेने उतरण्यास सुरुवात केली.पायवाटेच्या डावीकडे एक दरवाजा व त्याच्या कोरीव २५ ते ३० पायऱ्या पाहण्यासारख्याआहेत.दरवाजांची रचना, दगडांची रचना पाहून हरखून जायला होतं. तसेच वर येऊन उजवीकडूनचालत आपण पुन्हा पहिल्या बुरुजाकडे येताना डावीकडे वाड्यांचे भग्न अवशेष दिसतात.मगाशी आलो त्याच रस्त्यानेच गुहेकडे परत आलो. थोडी विश्रांती घेऊन शिडीच्याचवाटेने हळूहळू उतरण्यास सुरुवात केली.नेहमीच्या ट्रेक प्रमाणेच एक श्वान सोबतीलाहोताच.</span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>हरिश्चंद्रगडाकडेजाणाऱ्या रस्त्याशी एक छानसं झाडीदार ठिकाण पाहून शिदोरी उघडली.अश्विनीच्या जळवाआणि ऑगीच्या चिकनने मजा आणली.सोबत अंकिताने आणलेले श्रीखंड आणि हलवा होताच.जराजास्तच पोटात गेल्याने गुंगी येत होती.दुपारचे २.०० वाजत आले होते.पुढील गावातपोहोचायला किमान ४ तास लागतील याची कल्पना देत राहुलने निघण्याचा निर्णयघेतला.वाटेवरच दोन्ही बाजूला दोन पाण्याची टाकी आढळतात.पुढील पायवाट पुन्हा गर्दझाडीतून चालू झाली.योगेश सरांना जरा गुडघ्याचा त्रास जाणवू लागला होता.त्यामुळेमी,जेधे,ऑगी आणि मुकुंद काकांनी त्यांच्यासोबत राहण्याचे ठरविले.पुढे काही अंतरचालून गेल्यावर कात्राबाईची खिंड सुरु झाली.दोन्ही बाजूनी डोंगर ,सोबत सर्व सवंगडीतसेच साम्रद मधून याच वाटेने पलीकडे सासुरवाडीला निघालेले एक कुटुंब यांच्यासोबतकधी खिंडीच्या वर पोहोचलो लक्षातच नाही आलं.तिथून थोडेसे उजवीकडे वर कात्राबाईचेदर्शन घेतले आणि डोंगर उतरण्यास सुरुवात केली.</span><span style="font-size:14.0pt;  line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>उतरणीचीवाट जरा घसरडी जाणवत होती.मधेच जंगल.बाजूला सह्यकडे.उजवीकडे कात्राबाई.पाठीमागूनएक मोठा शेळ्यांचा कळप एका वेगळ्याच मार्गाने पुढे गेला.गावातल्या त्याशेळ्यांसोबत असलेल्या माणसांचा शेळ्या हाकण्याचा एक विशिष्ट आवाज त्या शेळ्या खालीपोहोचेपर्यंत ऐकू येत होता.योगेश सरांना गुडघा जरा जास्तच त्रास देत होता.त्यामुळेवेळ follow करण्यासाठी त्यांना झोळी करून सपाट मैदानापर्यंत आणलं. राहुलची निर्णयक्षमता, सर्वांचे पाठबळ याचा सुंदर प्रत्यय आला.खाली आल्यावर कुमशेजला अस्वल्यांकडे मगसगळे रमतगमत , काहीजण जीपमधून डेरेदाखल झालो.</span><span style="font-size:14.0pt;  line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>दोनतीन दिवसांच्या ट्रेक ची खरी मजा असते , ती म्हणजे रात्रीचे जेवण,गप्पा,ओळखी ,नवीन माहिती यांची देवाण घेवाण यांमध्ये. नाष्ट्यासाठी बाकरवडी बाहेर पडली,द्रुमनकडचे ते यंत्र, हातपाय धुण्यासाठी नंबर लावण्यातली मजा काही औरच.जेवणाचाआनंदाने आस्वाद घेऊन केलेल्या व्यवस्थेप्रमाणे सर्वजण माताजींचा आशीर्वाद घेऊननिद्राधीन झाले.</span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>सकाळी५.३० वाजता लीडरच्या आधीच आनंदने उत्साहाने सर्वाना उठवायला सुरुवात केली. <span style="mso-spacerun:yes">&nbsp;</span>सकाळचे सर्व सोपस्कार आटोपून, मस्त चहा घेऊनअस्वले काकांसोबत पेठेच्यावाडी कडे प्रस्थान केले. एका सुंदर मातीच्या रस्त्यानेप्रवास सुरु झाला. मधेच रस्ता संपून जंगलवाट सुरु झाली. त्याच वाटेने गर्द झाडीतएक नदी पार करत काही वेळातच पेठेच्या वाडीत पोहोचलो. आपल्या आडनावाचे गाव असल्याचीमाहिती आत्ताच मिळत होती. ड्रायव्हरकाका बरोबर वाट शोधत गावात आले होते. इथूनकलालगडच्या बाजूने पाचनईकडे प्रवास सुरु झाला. वीस- पंचवीस मिनिटातच थोड्याशा खराबवळणावळणाच्या रस्त्याने पाचनई मध्ये आलो. राहुल नाष्ट्याची व्यवस्था करण्यासाठीगेला. तोपर्यंत आम्ही मंदार सोबत सगळ्यांनी शाखेची पद्य म्हणायला सुरुवात केली.आमच्या गाडीच्या शेजारीच सावलीत बसून सगळेच पद्य म्हणण्यात रंगून गेले होते.तेवढ्यात राहूलने नाश्ता तयार असल्याचा इशारा दिला. गरमागरम शेंगायुक्त पोहे खायलामजा आली. शेंगांसाठी भांडत, चहा पिऊन पाचनईमार्गे हरिश्चंद्रगड चढायला सुरुवातकेली. डोंगर, बाजूला रेलिंग, फेबृवारीतही हिरवगार जंगल, सोबत कोवळं आणि नंतरहळूहळू डोक्यावर चढत जाणाऱ्या उन्हाच्या सोबतीने दीड पावणेदोन तासातहरीश्चन्द्रावरील मंदिर नजरेस पडलं. दुसऱ्यांदा आलो होतो गडावर. मागच्या वर्षी याचवेळेस नळीच्या वाटेने गड सर केला होता. महादेवाचं पुरातन मंदिर, स्तंभावरील शिल्प,शिलालेख आणि भूमिगत टाक्यातील पाण्याने आत्मा शांत झाला. लगतच असलेल्याकेदारेश्वराच्या कुंडात उतरण्याचे ठरवलं. पाणी कमीच होतं आतमध्ये. माझ्यानंतरएकामागोमाग एक सगळे पाण्यात उतरले. महाशिवरात्र आदल्याच दिवशी झाली होती त्यामुळेपाण्यात दुध मिसळलेले जाणवत होते. सुरुवातीला थंड वाटणाऱ्या पाण्यात तिसऱ्याप्रदक्षिणेच्या वेळेस अवयवांची जाणीव नाहीशी झाली. निसर्गाचा एक चमत्कार अनुभवूनगणेश गुहा, साहेबाची गुहा पाहून कोकणकड्यावर पोहचलो. पुन्हा एकदा तो अजस्त्र कडापाहताना आठवणी ताज्या झाल्या. आयुष्यात एकदा तरी पहावाच आणि सर करावाच असा हासह्यकडा. काय वर्णन करावे या खोलगट उभ्या भिंतीचे. समोर नानाचा अंगठा, मोरोशीचाभैरवगड, नाणेघाट, जीवधन, नळीची वाट यांचे दर्शन झाले. मनातून सह्याद्रीला वंदन करतभास्करच्या घरी बाजरीची भाकरी, पिठलं, खरडा, बटाट्याची भाजी असा फक्कड मामला पोटातसारत पुन्हा मंदिराच्या दिशेने निघालो. उन्हाचा कडाका वाढत होता. मी ओला टॉवेलचडोक्यावर ठेऊन चालत होतो. मंदिरातील टाक्यातून पाणी भरून घेतलं. शिखरावरीलसमाधीच्या जागेची नव्याने ओळख झाली. </span><span style="font-size:14.0pt;  line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>आतासरळ सुसाट निघायचं ठरवलं. हळू हळू उतरलं की पाय दुखतात.. त्यामुळे फक्त एका ठिकाणीथांबत पाकोळ्यांच्या साथीने अर्ध्या तासात मी, राहुल आणि शार्दुलने पाचनई गाठलं.थोड्याफार फरकाने सगळे गाडीपाशी आले. योगेश काकांनी गाडीतच एक छानशी झोप काढलीहोती. थोडे ताजेतवाने झाल्यावर राजूर कडे निघालो. इथून पुढचा प्रवास एक दिव्यचहोतं. राजूर तसं छोटेसे खेडे. इथून अकोले बस नव्हती. त्यामुळे रस्त्यावर थांबूनमी, प्रथमेश, अश्विनी, अंकिता आणि निनाद टमटमने संगमनेर आणि तिथून पुण्याला बसनेआलो. उशीर झाला तसं पोचायला. डाळ खिचडी ने एका धाब्यावर क्षुधाशांती केली. </span><span style="font-size:14.0pt;line-height:115%;font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><o:p></o:p></span></p><p ="Ms&#111;normal"><span lang="MR" style="font-size:14.0pt;line-height:115%;  font-family:&quot;Kokila&quot;,&quot;sans-serif&quot;"><span style="mso-tab-count:1">&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp; </span>रात्रीअंकिता तिच्या भावासोबत रिक्षाने तर मी, अश्विनी आणि प्रथमेश स्नेहलताई कडे आलो.रेंज ट्रेकची आता सवय झाली असल्यामुळे असेल पण ४४ किलोमीटर अंतर पायी कापल्याचेजाणवलेच नाही. रतनगड मनात खऱ्या अर्थाने स्पर्शून गेला तो नेढ्यातून पाहिलेल्याशिकऱ्यामुळे.<o:p></o:p></span></p>]]>
   </description>
   <pubDate>Wed, 25 Mar 2020 20:48:17 +0000</pubDate>
   <guid isPermaLink="true">http://trekshitiz.com/discussionboard/ratangad-to-harishchandragad-via-katrabai_topic376_post671.html#671</guid>
  </item> 
 </channel>
</rss>